सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. ७६
प्रश्न १ - महात्मा गांधीजींनी इंग्रजांविरुद्ध भारत छोडो आंदोलन कोणत्या साली सुरु केले ?
उत्तर - १९४२
प्रश्न २ - महात्मा गांधी यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी यांची समाधी कोठे आहे ?
उत्तर - आगाखान पॅलेस ( पुणे )
प्रश्न ३ - लालबहादूर शास्त्री यांची समाधी कोणत्या नावाने ओळखली जाते ?
उत्तर - विजय घाट
प्रश्न ४ - लाल बहादूर शास्त्री यांनी कोणती घोषणा दिली ?
उत्तर - जय जवान जय किसान
प्रश्न ५ - स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान कोण होते ?
उत्तर - लाल बहादूर शास्त्री
Post a Comment