सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. 150
प्रश्न १ - संत ज्ञानेश्वरांनी पसायदान हे गीत कोणत्या ग्रंथात लिहले आहे ?
उत्तर - ज्ञानेश्वरी
प्रश्न २ - भारतातील सर्वात पहिले पुस्तकाचे गाव कोणते ?
उत्तर - भिलार
प्रश्न ३ - भारतातील पहिले पुस्तकाचे गाव कोणत्या जिल्ह्यात वसले आहे ?
उत्तर - सातारा
प्रश्न ४ - शांताबाई कांबळे यांच्या आत्मकथनाचे नाव काय ?
उत्तर - माज्या जल्माची चित्तरकथा
प्रश्न ५ - महाराष्ट्राचे लाडके साहित्यिक पु. ल. देशपांडे यांनी लिहलेले प्रवासवर्णन कोणते ?
उत्तर - अपूर्वाई

Post a Comment