सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. ५९
प्रश्न १ - भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी सुरु झाले ?
उत्तर - १९४२
प्रश्न २ - सारे जहां से अच्छा हे गाणे कोणी लिहले ?
उत्तर - इकबाल
प्रश्न ३ - भारतीय राष्ट्रध्वजाची रचना कोणी केली ?
उत्तर - पिंगली व्यंकय्या
प्रश्न ४ - चलो दिल्ली ही प्रसिद्ध घोषणा कोणी दिली ?
उत्तर - नेताजी सुभाषचंद्र बोस
प्रश्न ५ - गीतरामायण या काव्यसंग्रहाचे कवी कोण ?
उत्तर - ग. दि. माडगुळकर
Post a Comment