सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. ४९

 


सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. ४९


प्रश्न १ - भारताची राष्ट्रीय नदी कोणती ?

उत्तर - गंगा


प्रश्न २ - जगातील सर्वात लांब नदी कोणती ?

उत्तर - नाईल 


प्रश्न ३ - महाराष्ट्राचे राज्यपाल कोन आहेत ?

उत्तर - सी. पी. राधाकृष्णन 


प्रश्न ४ - संत ज्ञानेश्वर यांचे जन्मस्थळ कोणते ?

उत्तर - आपेगाव 


प्रश्न ५ - दासबोध या ग्रंथाचे लेखक कोण ?

उत्तर - समर्थ रामदास 


अधिक ज्ञानवर्धक माहितीसाठी भेट द्या 


Post a Comment

أحدث أقدم